Posts

टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

Image
  टाळेबंदी व उद्योगाच्या संधी : कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व उमेद अभियान (ता.उमरी) तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे गत दीड वर्षांपासून टाळेबंदी असल्याने अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये लघु उद्योजक अडचणीत आले. मात्र शेती, शेती पूरक व्यवसायह व प्रक्रिया उद्योग मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असल्याने हे सर्व उद्योग चालू असून याकडे संधी म्हणून पाहिल्यास निश्चितच ग्रामीण तरुणांना फायदेशीर ठरणार असल्याने संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राने उमेद अभियान (ता.उमरी) यांच्या सहकार्याने दि. २३ मे रोजी “टाळेबंदी काळात उद्योजकांना विविध संधी” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. यात प्रशिक्षणात डाळ प्रक्रिया, मसाला उद्योग, फळे व भाजीपाला प्रक्रिया, फळे व भाज्यांचे निर्जलीकरण, सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र, लाकडी घाण्यापासून शुद्ध तेल, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, पौष्टिक पापड व शेवया उद्योग, मशरूम उत्पादन इत्यादी अन्न प्रक्रिया उद्योग तर शेळीपालन, कुकुटपलान, दुग्ध व्यवसाय, रेशीम कोष निर्मिती, कोरफड प्रक्रिया, अगरबत्ती, मेणबत्ती, टेलरि...

World Bee Day

Image
SSM’s- Krishi Vigyan Kendra, Sagroli Organised World Bee Day on the occasion of the commemoration of 75 th year of India’s independence. The program was organized through an online platform. Mr. Dinkar Patil guided farmers about the Beekeeping business and its different aspects It. Mr. Shaknar Kandhare guided farmers about different government schemes related to beekeeping. Mr. Dinkar Patil and Mr. Shankar Kandhare were the chief speakers. Dr. Suresh Kulkarni preamble about the program. A total of 46 farmers have participated in an online program. #world #bee #day #WorldBeeDay2021 #honeybees #polinators #environment #queen #world

उत्पादकता वृद्धी साठी सुधारित लागवड तंत्रज्ञान : शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन

Image
उत्पादकता वृद्धी साठी सुधारित लागवड तंत्रज्ञान : शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर खरीप पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन खरीप पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रा तर्फे दि 29 मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मान्सून चे वेळेवर होणारे आगमन व चांगल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर व.ना.म.कृ.वि. परभणी चे संचालक, विस्तार शिक्षण, विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. मराठवाड्यात सोयाबीन,कापूस व तूर ही मुख्य पिके असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते,यामूळे या महत्त्वाच्या पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञांनाची म्हणजेच उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफ तंत्रज्ञान, लागवडीचे अंतर, बियाणांचे प्रमाण, वातावरण बदलास अनुकूल तंत्रज्ञान , तणांचे व खतांचे व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती इ. माहिती व सर्वात महत्वाचे म्हणजे अधिक उत्पादन क्षम व वातावरण बदलास सहनशील अश्या नवीन प्रसारीत झालेल्या व...